राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र पिनकोड ४१६७०७

आमच्याविषयी

कशेळी हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक ऐतिहासिक व निसर्गरम्य गाव आहे. येथील संस्कृती, परंपरा, ऐतिहासिक वारसा व समृद्ध सामाजिक जीवनाची ओळख येथे करून दिली आहे.